Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपट नेमका आहे तरी कसा? जाणून घ्या चित्रपटाची स्टोरी…

‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपट नेमका आहे तरी कसा? जाणून घ्या चित्रपटाची स्टोरी…

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ चित्रपट रिलीज झाला आहे. आता या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. २०२२ मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या ‘कांतारा’ चित्रपटाने पौराणिक कथांवर आधारित एक जग निर्माण केले, अशी कथा सादर केली. या चित्रपटात प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती, अशी कथा समोर आली आहे.

ऋषभ शेट्टी यांच्यासमोर ‘कांतारा चॅप्टर १’ मधील लेव्हल पातळी राखणेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाणे देखील एकप्रकारचे आव्हान होते. ‘कांतारा चॅप्टर १’ पहिल्या चित्रपटातील उलगडलेल्या गूढतेने सुरू होते: शिव, त्याचे वडील आणि भूत-पिढ्यांच्या पिढ्या नेहमीच जंगलातील त्या अंधाऱ्या ठिकाणी का गायब होतात? या गूढतेचे उत्तर मागील चित्रपटातच उल्लेखलेल्या एका आख्यायिकेत आहे. या चित्रपटाची कथा तुम्हाला एका जंगलात आणि एका राजाच्या राजवटीत घेऊन जाते. या भागात, सुरुवातीला राजा आणि जंगलामध्ये एक भिंत उभी राहते. परंतु, त्यानंतरच्या पिढ्यांमध्ये, त्या भिंतीच्या पलीकडे पाहण्याची उत्सुकता कथेला पुढे नेते.

पहिल्या भागाची सुरुवात कथेचे वर्णन आणि पार्श्वभूमी स्पष्ट करण्यापासून होते. या सेटअपला वेळ लागतो. चित्रपट पाहताना काही ठिकाणी तुमचा संयम सुटू शकतो. मात्र, नंतर ऋषभ त्याच्या नवीन जगाचे रहस्य उलगडतो. तो बर्मे नावाच्या एका वन समुदायाचा नेता होतो. हे जंगल राज कसे तयार केले गेले, त्याची तपशीलवार माहिती दिली गेली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!