Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नकारात्मक विचार दूर होतील, नित्यकर्मात या गोष्टींचा समावेश करा

नकारात्मक विचार दूर होतील, नित्यकर्मात या गोष्टींचा समावेश करा

महाराष्ट्र जागरण डेस्क: योग केल्यानं शरीर निरोगी राहतं. यासह योग मानसिक आजारांना दूर करण्यास मदत करतो. दररोज योगाचा सराव, नकारात्मक विचार आणि त्रासातून मुक्त होण्यास मदत करतो. यामुळे आपण बऱ्याच मानसिक आजारापासून आणि उच्च रक्तदाब आणि हृदयरोगापासून वाचता. जर आपण चांगल्या आरोग्यासाठी योग करत आहात, तर आपल्या योगामध्ये या ४ गोष्टींचा समावेश आवर्जून केला पाहिजे. त्याचे फायदे दुप्पट मिळतील.

सकाळी ध्यान करा: बरेचसे योगी सकाळी ध्यान करायला कधीही विसरत नाहीत. त्यांचे असे म्हणणे आहे की, ध्यान केल्यानं मानसिक व्याधींना दूर करण्यास मदत मिळेल आणि यामुळे आपल्या दिवसभराच्या क्रियेसाठी एक हेतू निश्चित केला जाऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी गजर लावावा आणि सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठावे. असे केल्याने आपण स्वतःसाठी पुरेसा वेळ देऊ शकाल आणि आयुर्वेदानुसार आपले संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेले राहतील.

मंत्र उच्चार करणं : आपण सकाळच्या ध्यान सत्रासाठी एक मंत्र निवडा, ज्याचे उच्चारण केल्याने आपल्या मनाला शांतता मिळते. जेणे करून आपण संपूर्ण दिवसाचा हेतू निश्चित करू शकता. शांती मंत्र शांतीसाठी जपणे आणि गायत्री मंत्र देखील आपण निवडू शकता. जे सूर्यप्रकाशाला आमंत्रित करतं आणि आपल्या दुःखाला कमी करण्यास आपली मदत करते.

स्वच्छ हवा घेण्यासाठी बाहेर जावं : सतर्कता आणि एकाग्रतेला वाढवून आपला सराव करण्यापूर्वी निसर्गाच्या सान्निध्यात फिरावं. असे केल्याने आपल्याला शांती मिळेल. संशोधनात असे दिसून आले आहे की, घराच्या बाहेर वेळ घालवण्याने चैतन्य वाढते, एंडोर्फिन रसायने उत्सर्जित होतात आणि तणाव कमी होतो.

उत्साह आणणारी न्याहारी घ्यावी: जर आपण आपल्या योगाभ्यासातून अधिकाधिक फायदा घेऊ इच्छित आहात, तर पौष्टिक न्याहारी घेणे आवश्यक आहे. निरोगी पर्यायांमध्ये ताजी फळे, आणि ग्रॅनोला, हिरवे स्मुदी किंवा चिया सीड्स न्याहारीत दह्यासह घेऊ शकता. आपण सकाळचा चहा किंवा लिंबू पाण्यासह दिवसाला ताजेतवाने बनवू शकता. आपण आपली पाण्याची बाटली नेहमी बरोबर ठेवा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!